18/06/2025
“ *आगरी उत्कर्ष प्रतिष्ठान* ”
आयोजित
“ *दुर्गवारी* ”
पर्व १७वे
महाराष्ट्रातील किल्ले फक्त मनोरंजनाकरिता नाहीत, हे किल्ले इतिहासाची साक्ष तर देतातच तसेच गिर्यारोहण व पर्यटन या दृष्टीनेही हे किल्ले महत्त्वपूर्ण आहेत.
“दुर्गवारी” च्या माध्यामातून त्यांचे ऐतिहासिक महत्व समजून घेण्यासाठी चला पाहुया *“दुर्ग राजमाची ” येत्या १३ जुलै,२०२५* (रविवारी) एका वेगळ्या दृष्टीकोनातून....
सहल शुल्क : ७५०/- रुपये फक्त, नोदंणीकरिता इच्छुकांनी संपर्क करा:
निखिल खानविलकर - ९८९२३२८७११,
कृष्णा पाटील- ९७६८३५१६६१,
दिपक आरकशी - ९९२०४ ५३८५६ (G-Pay),
कैलास म्हात्रे -८९२८८८६४८८.
*विशेष सूचना:-*
संस्थेतर्फे फक्त सकाळचा चहा व नाश्ता तसेच संध्याकाळचा चहा दिला जाणार आहे, योग्य त्या हॉटेल मध्ये सकाळी चहानाश्ता व संध्याकाळी चहा साठी बस थांबविली जाईल. दुपारचे जेवण घरून आणावे.
धन्यवाद.

20/02/2025
11/02/2025
05/01/2025