01/04/2026
महावितरण Update
महाराष्ट्र वीज क्षेत्रमधील बातम्या पाहण्यासाठी या पेजला नक्की लाईक करा.
महाराष्ट्रात मुंबई वगळता राज्यातील वीज निर्मिती, पारेषण व वितरण करण्याचे काम 2005 पूर्वी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडे होते. 2003 मध्ये विद्युत अधिनियम अस्तित्वात आल्यानंतर राज्य विद्युत मंडळाची पुनर्रचना होऊन दि. 06 जून 2005 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित
01/04/2026
15/03/2021
मोठी जुई ग्रामपंचायत अंतर्गत येथील मोठे भुम येथे थकबाकी वसुली साठी गेले असता स्थानिक ग्रामपंचायत सदस्य तुषार पाटील यांनी गावातील इतर लोकांना सोबत घेउन चिरनेर शाखेचे तीन कर्मचारी यांना बेल्टच्या सहायाने मारहाण केली तसेच गावात परत आल्यास जिवे मारण्याची धमकी दिली....
सदर व्यक्ती विरुद्ध F.I.R. दाखल करण्याचे काम उरण पोलिस ठाणे मध्ये चालु आहे.
06/01/2019
Krushna Bhoyar:
*विज कामगार व अभियते सपांस अभुतपुर्व राज्यातील ३० खासदार,१८३ आमदार,१२ महापौर,४० नगराधक्ष,६६६ सरंपच,२००० नगरसेवक व ८००० च्या वर ग्रामपचांयत सदस्य याचा पाठीबा*
*विज कामगार व अभिंयते याचा होत असलेला संप हा फक्त महाराष्ट्रातील जनता व विजग्राहक यांच्या हितासाठी आहे*
*विज कामगार व अभिंयते यांच्या कोणात्याही आर्थिक मागण्या पगारवाढ,बोनस व भत्ते या सपांत नाहीत*
*महानिर्मिती कंपनीबाबत*
*महाराष्ट्र राज्य विघुत मडंळाच्या चारही कंपन्यातील ८६००० विज कामगार व अभिंयते यांच्या सहा कामगार सघंटनानी कृती समिती निर्माण करुन हा संप पुकारलेला आहे.सदया विघुत मडंळाच्या विभाजीत कंपन्यात मोठया प्रमाणात खाजगी भाडंवलदार याचा समावेश करण्यात आलेला आहे.सुरुवातीला महानिर्मितीचे क्षेत्र विज निर्मितीसाठी खाजगी भाडंवलदाराना खुले केले.याचा परिणाम असा झाला कि आज महानिर्मिती कंपनीस आपले संच बंद करावे लागत आहे.कारण महाराष्ट्र राज्याला जेवढया विजेची गरज आहे.त्यापेक्षा जास्त विजेचे उत्पादन होत आहे.म्हणून सरकारच्या मालकीच्या विज निर्मिती संचास कधी कोळसा नाही तर कधी पाणी नाही असे विविध कारणे पुढे करुन खाजगी मालकाची विज विकत घेण्यासाठी बंद ठेवण्यात येत आहे. सरकारच्या मालकिचे जलविघुत प्रकल्प हे महानिर्मिती कंपनीच्या ताब्यात आहेत जे संच सर्वात कमी दराने विज निर्मिती करत आहे.ते संच महानिर्मिती कडून सरकार परत घेवुन खाजगी भाडवंलदाना विकण्याचा कट करत त्यास आमचा विरोध आहे तसेच औष्णिक विघुत केंद्रे २१० मेगावाॕट सुधा बंद करण्यात येत आहे.यास कृती समितीचा विरोध आहे*
*महापारेषण कंपनीबाबत*
*सन २००५ पासुन महापारेषण कंपनी अतिशय चांगले काम करत आहे.महापारेषण कंपनीचा वार्षिक महसुल हा रु.५००० कोटीवर गेला होता.माञ सन २०१८ मध्ये रु.३००० कोटी ऐवढा कमी झाला आहे कारण या कंपनीच्या स्पर्धेत महाराष्ट्र सात खाजगी कंपन्यात पारेषणा मध्ये आल्या आहेत.याचा परिणाम रु.२००० कोटी महसुल कमी झाला.तसेच महापारेषण कंपनी मध्ये अनेक नविन उपकेंद निर्माण करण्यात आली.यावर करोडो रुपये खर्च करण्यात आली.जुन्या उपकेंद्राचे चांगले साहित्य बदलवुन नुतनीकरणाच्या नावावर करोडो रुपये खर्च करुन करण्यात आले आहे.सरकारच्या दबावात महापारेषण कंपनीचे प्रशासन काम करत आहे.सन २०१० नतंर सातही झोन मध्ये ४०% जागा रिकाम्या आहेत व या जागावर कंञाटी व आऊट-सोसिग कामगार भरती करुन आर्थिक शोषण करण्यात येत आहे.कार्यरत तञंज्ञ,यञंचालक व अभिंयते याचे प्रमोशन नाही.आकृतीबंध करत असताना बरेच पदे रद्द करण्यात आली.सघंटनाना विश्वासात न घेता एकतर्फि निर्णय घेतल्या जात आहे.चांगली म्हणणारी ही कंपनी सुधा जबरदस्त स्पर्धेचा सामना करत आहे*
*महावितरण कंपनीबाबत*
*महावितरण कंपनी ही आशिया खंडातील सार्वजनिक उधोगात काम करणारी एक नबंर कंपनी आहे या कंपनीत सदया २ कोटी ५४ लाख विज ग्राहक आहेत.या कंपनीचा वार्षिक महसुल हा ७०,००० कोटी आहे.या कंपनीत ८०,९०२ मंजूर पदे आहेत माञ सदया कार्यरत ६६,००० कर्मचारी,अभिंयते व अधिकारी आहेत या कामगारानी कामाचे तास न बघता अतिंशय चांगले सहकार्य व्यवस्थापनास करत लाॕसेल व विज चोरी कमी करत लाॕसेस १४.३७% वरुण १२.४०% कमी केलेले आहे.विजेचा एकुन वापर सुधा १०,१३१०.६० द.ल.युनिट वर वाढविलेला आहे.या कंपनीने तयार केलेले अनेक प्रकल्प देशातील अनेक राज्यानी माडेल म्हणून स्विकारलेले आहे.महावितरण कंपनीने काही वर्षापुर्वी फेंचाईसीचे धोरण स्विकारुन भिवंडी, औरंगाबाद,जळगाव,नागपूर मध्ये फेंचाईसीचा प्रयोग केलेला आहे.माञ जळगाव व औरंगाबाद फेंचाईसी फेल गेलेली आहे.नागपुर मध्ये सुधा स्पॕनको या खाजगी कंपनीने SNDL ला विकलेले आहे.आता ती कंपनी सुधा परत एका नविन कंपनीस विकणार आहे.फेंचाईसी दिलेल्या सर्व खाजगी कंपन्यानी जुनी थक्कबाकी एक रुपया सुधा वसुल केलेली नाही.भिवडी मध्ये फक्त औद्योगिक विज ग्राहक असल्यामुळे टोराटो ही कंपनी काम करत आहे.माञ येथे सुधा प्रचंड रोष जनतेचा टोराटो कंपनीच्या विरोधात आहे.मुळा प्रवरा ही खाजगी सहकारी सोसायटी खाजगी मालकाच्या ताब्यात ३० वर्ष होती ती सुधा महावितरण कंपणीने ताब्यात घेतली. साधारण देशातील सर्व खाजगी फेंचाईसी फेल गेलेल्या असताना परत एकदा महावितरण कंपनी राज्य सरकारच्या दबावात मुब्रा व मालेगाव फेंचाईसी खाजगी करण करत आहे यात फायदा जनतेचा आहे कि कुणाचा ?. महावितरण कंपनीत कामगार व अभिंयते यांच्यावरील कामाचा ताण कमी करणे,कामाचे नार्म ठरविणे व कामाची जबाबदारी निश्चित करणे व कामाचे आठ तास निश्चित करणे ही कारणे पुढे करुन सदया पुर्णरचना करण्याबाबत सघंटनाकडून प्रस्ताव मागितले होते.सघंटनानी प्रस्ताव सादर केले त्यावर चर्चा चालु असतानाच मजुंर पदे कपात करत अबंलबजावणी एकतरर्फी सुरु केलेली आहे.यास कृती समितीचा विरोध आहे.सघंटना समवेत चर्चा करुनच अबलबजावणी करावी हे धोरण सघंटनाचे आहे.माञ पहिले अबंलबजावणी नतंर चर्चा यास कशी मान्यता देणार म्हणून हा संप आहे.कंञाटी व आऊट-सोसिग कामगार याना सामावुन घेणे,राज्य सरकारने सन २००९ मध्ये मजुंर केलेली पेन्शन योजना लागु करणे,तिन्ही कंपन्यात नविन भरती करणे,बदली धोरण इत्यादी प्रश्नाबाबत तिन्ही कंपन्याचे प्रशासन मौन धारण करुन आहे.म्हणून हा संप आहे.अनेक कामगार सघंटनानी सुधा आदोंलनाची नोटीस दिलेली होती.कोणात्याही मागण्या मान्य न होता आदोंलन का स्थगित केले हाच प्रश्न कामगार त्याना विचारत आहे.ज्या सघंटनेने निर्मिती पासुन एकही संप केला नाही ती सघंटना सुधा कृती समितीवर सारखी टिका करत आहे.त्याची लढाई सरकार व व्यवस्थापना समवेत न राहता कृती समिती सोबत आहे.असे ती सघंटना सारखी वारंवार कृती समितीवर टिका करुन सिध्द करत आहे.म्हणे आमचा पुर्नरचनेस व फेंचाईसीस विरोध आहे पण आम्ही सपांत नाही कारण त्याचा छुपा पाठीबा वरील दोन्ही बाबीस आहे हे त्यानी सिध्द केलेले आहे.हे म्हणत होते लाडगा आला रे आला व संप मागे घेणार मग विचार करा त्याचे म्हणणे खरे आहे काय ? सहा सघंटना कृती समिती मध्ये सहभागी झालेल्या खऱ्या वागल्या कि टिका करणारी सघंटना वागली.कामाचे आठ तास पाहिजे म्हणारे सुधा आदोंलन तर करणार नाही माञ सपांत सहभागी होवु नका म्हणून सागंत फिरत आहे.हे कोणाचे नेतृत्व करत आहे.हे त्यानाच विचारा.परत एक सघंटना पुणे येथील गेट मिटींग मध्ये सहभागी झाली होती ती सघंटना सुधा आमच्या सहा सघंटना समवेत नव्हती तिने सुधा पळ काढलेला आहे.भाडुंप व कल्याण मध्ये सहभागी परत एक सघंटना तिने तशाच मार्ग निवडलेला दिसतो.परत एक नविन सघंटना लेखा विभागातील कामगार यांच्या हक्कासाठी लढणार म्हणून तयार झाली.आता तर लेखा विभागातील पदे कमी होत असताना हे सुधा काळ्या फिती लावणार या सघंटनाची निर्मिती ही कामगार हितासाठी आहे कि सरकार व प्रशासनास मदत करण्यासाठी आहे.याचा विचार येणाऱ्या काळात कामगार माञ निश्चित करणारे आहे*
*आम्हाला आनंद आहे विज कामगाराचे खरे नेतृत्व करणाऱ्या सहा सघंटनानी जनतेच्या हितासाठी पुकारलेल्या या सपांस अभुतपुर्व प्रतिसाद राज्यातील ३० खासदार, १८३ आमदार,१२ महापौर,४० नगराधक्ष,६६६ सरंपच,२००० नगरसेवक व ८००० च्या वर ग्रामपचांयत सदस्य पाठीबा जाहिर करुन दिला.आता हा संप जनतेचा झालेला आहे.विज कामगार व अभिंयते मिञानो आपला संप होत असताना अत्यंत शांततेने करा राज्यातील १६ कोटी जनता व २ कोटी ५४ लाख विज ग्राहक याना कोणात्याही ञास होता कामा नये.आपण सपांवर असताना दवाखाने,पाणीपुरवठा,दिवाबत्ती व इतर अत्यावशक सेवा जेथे गरज आहे तेथील विज पुरवठा नैसर्गिक खंडीत झाला तर तात्काळ पुर्ववत करा.हा संप शाषणाचे धोरणाच्या विरोधात आहे.जनता व विज ग्राहक आपले मायबाप आहे.हे लक्षात अशु दया*
*आपले विनित*
*काँ.मोहन शर्मा अध्यक्ष*
*काँ.कृष्णा भोयर सरचिटणिस*
*महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन(आयटक)*
*मा.जयप्रकाश होळीकर अध्यक्ष*
*मा.शकंर पहाडे सरचिटणिस*
*महाराष्ट्र विज कामगार महासंघ(बि.एम.एस)*
*मा.रविंद्र बारई अध्यक्ष*
*मा.आर.टी.देवकात सरचिटणिस*
*विघुत क्षेत्र ताञिंक कामगार युनियन*
*मा.सजंय ठाकुर अध्यक्ष*
*मा.सुनिल जगताप सरचिटणिस*
*सबाॕर्डिनेट इंजिनियर असोसिएशन*
*मा.एम.के.मगर अध्यक्ष*
*मा.सजंय जहिद्दिन सरचिटणिस*
*महाराष्ट्र राज्य विज ताञिंक कामगार सघंटना*
*मा.हिदुराव पाटील सरचिटणिस*
*महाराष्ट्र राज्य विज कामगार काँग्रेस(इटंक)
05/01/2019
संप.....संप.....संप....संप......संप
तीनही वीज कंपन्या - कार्यरत ६ संघटनांच्या कृती समितीचा आंदोलनाचा निर्णय ....
७ जानेवारी रोजी संपाची हाक
वीज कामगार अभियंते संयुक्त कृती समिती महाराष्ट्र
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Website
Address
Navi Mumbai (New Mumbai)
410206
