01/06/2026
बळीराजाला मोठा दिलासा: 'राजमाता अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना' जाहीर!
येत्या १० दिवसांत राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार!
३० सप्टेंबर २०२५ पर्यंतचे २ लाखांपर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ, तर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजार रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ मिळणार. सरकारचा बळीराजाला भक्कम पाठिंबा!
#कर्जमाफी #बळीराजा #अहिल्यादेवीहोळकरयोजना #शेतकरीपात्र
Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra
भाजपा किसान मोर्चा
भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश
30/05/2026
आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी "मन की बात" कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधणार.
📍 दिनांक: 31 मे 2026
वेळ: सकाळी 11 वा.
ी_बात
Narendra Modi
Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra
भाजपा किसान मोर्चा
भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश
29/05/2026
मला सर्वात जास्त अभिमान याचा वाटतो की, जेव्हा आम्ही Mahavistar हे App, इंडिया AI Summit मध्ये सादर केले, तेव्हा भारत सरकारने याला शेतकऱ्यांसाठीचे सर्वोत्तम समाधान म्हटले. आता भारत सरकार आमच्या Mahavistar Appच्या आधारावर ‘India Vistar’ हे नवे App आणत आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस
BJP Maharashtra
भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश