राष्ट्रीय जन जागरण विचार मंच

राष्ट्रीय जन जागरण विचार मंच

Share

Having identified this goal, the Sangh created a method of work in consonance with that ideal. This is a self-contained mechanism; hence its success.

Expressed in the simplest terms, the ideal of the Sangh is to carry the nation to the pinnacle of glory, through organising the entire society and ensuring protection of Hindu Dharma. Decades of functioning has confirmed that this is the most effective way of organising the society. The Sangh's method of working is of the simplest kind, and there is hardly anything esoteric about it. Coming togeth

संत तुकाराम बीज | पांडुरंग बलकवडे ज्येष्ठ इतिहास संशोधक | SANT TUKARAM MAHARAJ | REAL FACT 16/03/2025

🔹संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनाविषयीचे वास्तव 🔹
♦️ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे♦️

संत तुकाराम बीज | पांडुरंग बलकवडे ज्येष्ठ इतिहास संशोधक | SANT TUKARAM MAHARAJ | REAL FACT ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले |तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा ||संत तुकाराम जे आयुष्यात त्रासलेले ...

Photos from राष्ट्रीय जन जागरण विचार मंच's post 12/11/2024

||सजग रहो||
प्रबोधन मंच आणि येरवडा वैचारिक मंच व्यासपीठाद्वारे आयोजित समाज प्रबोधनपर व्याख्यानमाला अंतर्गत
"राजकीय हिंदूत्व आणि आपण"
या ज्वलंत विषयावर प्रखरपणे विचार मांडण्यास आणि प्रबोधन करण्यास आपल्या येरवडा भागात श्री कपिलजी मिश्रा ( हिंदूत्वाचे प्रखर वक्ते) येत आहेत. आपणास विनंती व्याख्यानास उपस्थित राहण्यासाठी सोबतच्या पास स्कॅन करून येण्याचे नियोजन करावे अशी विनंती, हे लक्षात असू द्या पास धारकांनाच प्रवेश आहे.
स्थान : सिंबायोसिस इंटरनॅशनल स्कूल, रोहन मिथिला जवळ विमाननगर - एअरपोर्ट रोड
वार शनिवार, दिनांक 16 नोव्हेंबर 2024, वेळ संध्याकाळी ठिक 6.30 वाजता.
चला ...एकत्र येऊयात
आपली राष्ट्रीययता जपून १००% मतदान करूयात.
महत्वाची टिप: दिलेला कोड स्कॅन करता येत नसेल तर गुगल फॉर्म लिंक ओपन करुन आपली नोंदणी करु शकता

https://forms.gle/3wqUDvDBZMWxDjMu6

https://youtube.com/clip/Ugkx7Vgb0zMU81r52C1hKZAFPNUoBCb8jgB8?feature=shared
https://youtube.com/shorts/gLeuNcfbj7g?feature=shared

07/08/2024

Please do attend the next great session from PUNE SAMVAD Team.

16/03/2024

Registeration Must

Namaskar 🙏

The Gyanvapi or Well of Knowledge within the precincts of the Kashi Vishwanath Mandir is known to all of us across Bharat who have been Waiting for worshipping Shiva there since long. Now the wait seems to be coming to and end. The time has come to unveil the truth of the many secrets of history that lay buried under the debris at Gyan Vapi and take *darshan of Shiva!!

Prabodhan Manch – Yerwada Bhag* with Pune Samavad and the Prabha Khaitan Foundation is organising the launch of a new book: : Unearthing the Truth of Kashi’s Gyan Vapi* on 22nd March 2024 in Pune.

, Renowned Historian, Fellow of the Royal Historical Society, UK & Author of the book in conversation with , Author and Social Media expert.

In presence of Chief guest Advocate. Shri. J. Sai Deepak, Advocate, Supreme Court and Author

Venue - Lokshahir Annabhau Sathe Rang Mandir, Yerwada Pune
Please block your calendar -Date & Time*
Date and Time – Friday 22nd March 2024 at 5:30 PM

🔺Note - Use Metro 🚊 to travel, closest Metro station is Ramvadi

Google Location - https://maps.app.goo.gl/amkiFhAH6VGoNpsz8

RSVP & Registration - 9422026745

08/01/2024

परंपरा कायम- राम अयोध्या आने से पहले एक और island जला दिया 🤩🤩

प्रभु राम को लेकर लड़की ने सुधांशु त्रिवेदी से पूछा सवाल, उत्तर ने सबको चौंकाया | Sudhanshu Trivedi 05/01/2024

https://youtu.be/7ljQ-ss74as?si=BVKO8_pnPSnXUsz9

प्रभु राम को लेकर लड़की ने सुधांशु त्रिवेदी से पूछा सवाल, उत्तर ने सबको चौंकाया | Sudhanshu Trivedi प्रभु राम को लेकर लड़की ने सुधांशु त्रिवेदी से पूछा सवाल, उत्तर ने सबको चौंकाया | Sudhanshu Trivediभारतीय जनता पार्टी के राष्ट...

02/01/2024

*आमच्या घरी अयोध्येच्या अक्षता आलेल्या आहेत. त्याचे काय करावे?*

या अयोध्येतून आलेल्या अक्षता अभिमंत्रित आहेत, त्यामुळे त्या स्वतः राम स्वरूप आहेत. शिवाय त्या निमंत्रणाच्या अक्षता आहेत. हे लक्षात घेऊन त्यांचे पुढे काय करायचे हे ज्याचे त्याने ठरवावे.

खरे म्हणजे निमंत्रणाच्या अक्षतांची आपली जी जुनी परंपरा आहे, ती पाळणे जास्त इष्ट. आपण लग्नाचे निमंत्रण द्यायला पत्रिकेच्या सोबत ज्या अक्षता देतो त्या लग्नाच्या वेळी वधू वरांवर वाहणे अपेक्षित असते. सध्या हा संकेतच कुणाला माहीत नसल्याने कुणीच ते करत नाहीत. लग्नाच्या ठिकाणी अक्षतांची व्यवस्था करणे हा केवळ एक सोयीचा भाग आहे. त्याच परंपरेनुसार या निमंत्रणाच्या अक्षता म्हणजे खरे तर अयोध्येला येण्याचे निमंत्रण आहे. आता 22 जानेवारीच्या कार्यक्रमाला सगळेच जण काही अयोध्येत जाणार नाहीत. त्यामुळे पुढे कधीतरी जेव्हा जाणे शक्य होईल, तेव्हा जाताना या अक्षता सोबत घेऊन जाव्यात आणि रामाच्या चरणी / डोक्यावर वहाव्यात. तोपर्यंत आपल्या घरातच सांभाळून ठेवाव्यात. यासाठी देव्हारा ही सर्वात योग्य जागा होईल. तिथे ठेवताना “आम्ही सहकुटुंब लवकरच रामाच्या दर्शनाला अयोध्येत येत आहोत” असा संकल्प करून ठेवाव्यात.

ज्यांना हे करायचे नाही, ते काय करू शकतात?
एक म्हणजे: या अक्षता अभिमंत्रित असल्याने त्या आपण देव्हाऱ्यात कायम स्वरूपी ठेवून प्रभू रामाचे थेट अयोध्येतून आलेले प्रतीक म्हणून नित्य पूजा करू शकतो.

ज्यांना कायम स्वरूपी आपल्या देव्हाऱ्यात ठेवायच्या नाहीत, त्याने 22 जानेवारी नंतर त्या विसर्जन कराव्यात, किंवा जवळच्या एखाद्या मंदिरात जाऊन तिथल्या मूर्तीवर (रामच असे काही नाही - गणपती, मारुती, महादेव, देवी, वगैरे कोणतीही सात्त्विक देवता) वहाव्यात जेणेकरून त्या पुन्हा मूळ ईश्वरी रूपात विलीन होतील.

01/01/2024

*🚩 राम मंदिर तर झाले; आता पुढे काय ? 🚩*

🔹 अयोध्येतील प्रभू श्रीरामांची जन्मभूमी मुक्त व्हावी यासाठी झालेल्या आंदोलनाचा भूतकाळ व अभूतपूर्व चळवळीचा इतिहास हिंदू मनाला सतत पुलकित करत असतो. आता मंदीर उभे राहिले आहे, हजार वर्षे टिकेल एवढे ते शक्तिशाली देखील आहे. पण हे भव्य, तेजस्वी मंदिर आपल्याला काही सुचवते आहे का ? भविष्यकाळासाठी काही दिशादर्शन करते आहे का ?
प्रभू रामचंद्र अवतारी पुरुष होते, अशक्य असे त्यांना काहीच नव्हते. तरीही आपली पत्नी सीता हिची रावणाच्या तावडीतून सुटका करताना त्यांनी फक्त वैयक्तिक अन्याय झाल्याची भूमिका ठेवली नाही, तर सीतेवरील अन्याय हा सर्व स्त्री जातीवरील अन्याय आहे व तो कसा दूर केला पाहिजे याचे साक्षात उदाहरण घालून दिले आहे.
वनवासात सामान्य वनवासी बंधुंपासुन नागर जनतेपर्यंत सर्वांशी संवाद केला, चौदा वर्षे संघटन केले व सर्वांना कर्तव्य कर्ता बनवले. सर्व समाजाला स्त्री महात्म्याचे महत्त्व पटवून दिले व नंतर रावण वध केला. उत्तर-दक्षिण भारत हा ध्येयवादाने एकात्म करून दाखवला. प्रभू रामचंद्रांच्या या भूमिकेचे, त्याचवेळी त्यांनी घालून दिलेल्या आदर्शांचे स्मरण करणे आवश्यक आहे. तलवार, सरकार, लष्कर यांच्या माध्यमातून मिळणारे विजय आवश्यक असतात, पण ते तेव्हांच चिरस्थायी ठरतात ज्यावेळी संपूर्ण समाजाने त्यासाठी आहुती दिलेली असते. रामजन्मभूमीवरील मंदिराच्या ५०० वर्षातील संघर्षाच्या इतिहासातील शेवटचा कळसाध्याय समाजाने स्वयंप्रेरणेने घडवला आहे व म्हणून तो विजय चिरस्थायी आहे, त्यामुळेच आपण म्हणू शकतो की हे मंदीर सहस्त्र वर्षे टिकणार आहे.
देशात अनेक चांगल्या घटना घडल्या आहेत, घडत आहेत पण त्या चिरस्थायी तेव्हांच होतील, ज्यावेळी संपूर्ण समाज ती घटना आपली मानेल, त्याबद्दल अभिमान बाळगेल. हिंदूंसाठी अयोध्या राम मंदीराचा हा एक संदेश आहे.

🔹 काश्मीरमधून ३७० कलम सरकारने घालवले पण कधी तर, ज्यावेळी हिंदू समाज राजकीय परिवर्तनासाठी राजकीय हिंदू बनला त्यावेळी. म्हणून ३७० कलमाने पुन्हा कधीच डोके वर काढायचे नसेल तर नित्य जागृत असलेला हिंदू समाज हीच त्याची खात्री असेल. अशा सर्वच विजयांबाबत समाज तो विजय किती आपला मानतो यावर त्या विजयाचे चिरंजीवित्व अवलंबून आहे.

🔹 अयोध्येत उभ्या राहिलेल्या राम मंदीराचा हिंदू समाज व राष्ट्राला हा एक संदेश आहे. असेच अनेक संदेश हे राम मंदीर देत आहे ते पुढील लेखांमधून पाहू यात.

* #राममंदिर #राष्ट्रमंदिर*

▪️ सुनील देशपांडे
(९४२०४९५१३२)

https://m.facebook.com/story.php?story_fbid=429093379441576&id=100070227521241&mibextid=Nif5oz

#राममंदिर
#राष्ट्रमंदिर

🚩🌴🚩🌴🚩🌴🚩🌴🚩
_------------------_--------------------------
🚩राम मंदिर तर झाले; आता पुढे काय? 🚩

🔹अयोध्येतील प्रभू श्रीरामांची जन्मभूमी मुक्त व्हावी यासाठी झालेल्या आंदोलनाचा भूतकाळ व अभूतपूर्व चळवळीचा इतिहास हिंदू मनाला सतत पुलकित करत असतो. आता मंदीर उभे राहिले आहे, हजार वर्षे टिकेल एवढे ते शक्तिशाली देखील आहे. पण हे भव्य, तेजस्वी मंदिर आपल्याला काही सुचवते आहे का? भविष्यकाळासाठी काही दिशादर्शन करते आहे का?
प्रभू रामचंद्र अवतारी पुरुष होते, अशक्य असे त्यांना काहीच नव्हते. तरीही आपली पत्नी सीता हिची रावणाच्या तावडीतून सुटका करताना त्यांनी फक्त वैयक्तिक अन्याय झाल्याची भूमिका ठेवली नाही, तर सीतेवरील अन्याय हा सर्व स्त्री जातीवरील अन्याय आहे व तो कसा दूर केला पाहिजे याचे साक्षात उदाहरण घालून दिले आहे.
वनवासात सामान्य वनवासी बंधुंपासुन नागर जनतेपर्यंत सर्वांशी संवाद केला, चौदा वर्षे संघटन केले व सर्वांना कर्तव्य कर्ता बनवले. सर्व समाजाला स्त्री महात्म्याचे महत्त्व पटवून दिले व नंतर रावण वध केला. उत्तर - दक्षिण भारत हा ध्येयवादाने एकात्म करून दाखवला. प्रभू रामचंद्रांच्या या भूमिकेचे, त्याचवेळी त्यांनी घालून दिलेल्या आदर्शांचे स्मरण करणे आवश्यक आहे.
तलवार, सरकार, लष्कर यांच्या माध्यमातून मिळणारे विजय आवश्यक असतात पण ते तेव्हांच चिरस्थायी ठरतात ज्यावेळी संपूर्ण समाजाने त्यासाठी आहुती दिलेली असते. रामजन्मभूमीवरील मंदिराच्या ५०० वर्षातील संघर्षाच्या इतिहासातील शेवटचा कळसाध्याय समाजाने स्वयंप्रेरणेने घडवला आहे व म्हणून तो विजय चिरस्थायी आहे, त्यामुळेच आपण म्हणू शकतो की हे मंदीर सहस्त्र वर्षे टिकणार आहे.
देशात अनेक चांगल्या घटना घडल्या आहेत, घडत आहेत पण त्या चिरस्थायी तेव्हांच होतील, ज्यावेळी संपूर्ण समाज ती घटना आपली मानेल, त्याबद्दल अभिमान बाळगेल. हिंदूंसाठी अयोध्या राम मंदीराचा हा एक संदेश आहे.
🔹काश्मीरमधून ३७० कलम सरकारने घालवले पण कधी तर, ज्यावेळी हिंदू समाज राजकीय परिवर्तनासाठी राजकीय हिंदू बनला त्यावेळी. म्हणून ३७० कलमाने पुन्हा कधीच डोके वर काढायचे नसेल तर नित्य जागृत असलेला हिंदू समाज हीच त्याची खात्री असेल. अशा सर्वच विजयांबाबत समाज तो विजय किती आपला मानतो यावर त्या विजयाचे चिरंजीवित्व अवलंबून आहे.
🔹अयोध्येत उभ्या राहिलेल्या राम मंदीराचा हिंदू समाज व राष्ट्राला हा एक संदेश आहे.
असेच अनेक संदेश हे राम मंदीर देत आहे ते पुढील लेखांमधून पाहू यात.
-▪️ सुनील देशपांडे▪️
मोबाईल क्र. : ९४२०४९५१३२

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Pune
411015